SA Vs IND : सूर्यकुमार यादवच्या या एका मूर्खपणामुळे दक्षिण आफ्रिकेने भारताचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला.
SA Vs IND : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकांत 180 धावा केल्या. ज्यामध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवने 56 धावा आणि रिंकू सिंगने 68 धावांची खेळी खेळली. 19 व्या ओव्हर दरम्यान पाऊस सुरू झाला ज्यामुळे 3 चेंडू शिल्लक असताना सामना थांबवावा लागला. पावसामुळे दुसऱ्या डावाचा खेळ लांबला. त्यामुळे सामना 15 षटकांचा … Read more