2011 World Cup जिंकण्याचे श्रेय एकट्या धोनीला का ? युवी सचिनकडे दुर्लक्ष का ? गौतम गंभीर
2011 World Cup : 2011 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तब्बल 28 वर्षांनंतर ट्रॉफीवर कब्जा केला. त्या संपूर्ण स्पर्धेदरम्यान, अनुभवी अष्टपैलू युवराज सिंगने अप्रतिम कामगिरी केली होती, ज्यामुळे तो टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. त्याचवेळी स्वतः कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 91 धावांची धडाकेबाज खेळी खेळताना नुवान कुलसेकराच्या चेंडूवर जबरदस्त षटकार ठोकून … Read more